यमाई | तुकाई

रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर श्रीराम सीतेच्या विरहाने व्याकुळ होते. तेव्हा पार्वतीने सीतेचे रूप घेऊन, ती त्याच्यासमोर प्रकट झाली. तेव्हा श्रीरामाने पार्वतीला ओळखले आणि, ‘ये माई’ ‘ असे म्हणून नमस्कार केला. त्यावरून यमाई हे नाव प्रचलित झाले. यमाई देवीचे प्रसिद्ध मंदिर साताऱ्याजवळच्या औंध येथे आहे. या देवीच्या नावाच्या उत्पत्ती बद्दल अशी आख्यायिका सांगितले जाते कि, श्रीराम […]

स्पतसिंधू लोक

सिंधू नदीकाठी आपली संस्कृती वसवणारे स्पतसिंधू लोक अर्थात आपण…. आपला जगाशी पहीला संबंध आला तो पारसी लोकान्मुळे. पारसी मध्ये साधारणपणे ‘स’ ला ‘ह’ म्हणले जाते. म्हणूनच ‘असुर’ ला ‘अहूर’ आणि ‘सप्ताहला’ ‘हप्ता’ म्हणले गेले आणी त्याच प्रकारे ‘सप्तसिंधू’ संस्कृती बनली ‘हप्तहींदू’, सिंधकूश पर्वत बनला हींदकूश आणि जसजसे हप्तहींदू लोक सिंधूनदीच्या सात खोर्यापासून दूर दूर जाऊन […]

नाथ संप्रदय | शैवशैवपंथ

तुम्ही महादेवाची पिंड हा शब्दप्रयोग करीत असाल तर तुम्ही नाथ संप्रदयाचा जवळ आहत अणि लिंग शब्द वापरत असाल तर समन्वयीत शैवशैवपंथतील आहात.पिंडी ते ब्रम्हांडी हा नाथ संप्रदया चा सिद्दांत आहे..तर .कौल व नाथ हे अद्वैतवादी असून कार्यकारणभेद मान्य करीत नाहीत. यांच्या सिद्धान्तानुसार सृष्टीची निर्मिती शक्तीपासून झाली व शक्ती ही शिवापासून उत्पन्न झाली. कौल व पर्यायाने […]

लंकापती रावण

लंकापती रावणाची भगवान शिवाच्याप्रती भक्ती सर्वांना माहीत आहे. पुराणातील एका कथेप्रमाणे कैलासावर विराजमान भगवान शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी रावण एकेक करून आपली नऊ मस्तक कापून ती शिवलिंगावर अर्पण करतो या परमभक्तीमुळं प्रसन्न झालेले भगवान शिव रावणासमोर प्रकट होतात. काही ठिकाणी रावणाने आपली मस्तक कापून ती अग्निकुंडात समर्पित केल्याचे सांगितले जाते. रावण शिवलिंगावर आपली मस्तक कापून […]

जे आहे ते आहे…

जे आहे ते आहे… आयुष्य प्रत्येक वेळी काहीतरी आपल्याला नवीन देत असते आणि त्याबदल्यात खूप काही वापस घेत देखील असते… ज्याला हे गणित कळलं त्यालाच काय ते बाबा हे सगळ जमलं… नाविन्याच्या सुखद सुरुवातीला सार काही चांगलं वाटतं, काही दिवस गेल्यानंतर मात्र आपले जे जुनं होत तेच हायस वाटतं… आयुष्यात प्रत्येकाची स्वप्न असतात खूप मोठी […]

णमो अरिहंताय!.

णमो अरिहंताय!…. मावळ प्रांतातील पाले व उकसान गावात एका डोंगरावर ह्या लेण्या आहेत, ही नैसर्गिक गुहा असावी पण हिचे रूपांतर लेणीमध्ये करून खोदताना तीचा खडक ठिसूळ निघाल्याने ही लेणी अर्धवट अवस्थेत सोडुन दिली असावी… पण ह्या छोट्या लेणीत पाणी पिण्यासाठी पोढी म्हणजे पाणपोई खोदताना त्या व्यक्तीने इथे अरिहंत ह्यांना वंदन असे कोरून ठेवले आहे आहे….. […]

गावोगावची लोकदैवते

*गावोगावची लोकदैवते* महाराष्ट्राच्या गावोगावी असणाऱ्या लोकदैवतांचे स्थान आजही इथल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आज बारामती व दौंड तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन तेथील वेगळेपण जाणून घेण्याचा मी व मनोजने प्रयत्न केला.बारामती तालुक्यातील कटफळ येथील प्राचीन जानाई मंदिरात देवीचे दर्शन घेतले .कोजागिरी पौर्णिमेला भरणारी यात्रा संस्मरणीय असते.भलामोठा आवार असणाऱ्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वर सापडलेल्या शिलालेखाने जणू काही […]

श्री जनार्दन विष्णु (माळी पेठ मेहकर )

श्री जनार्दन विष्णु (माळी पेठ मेहकर ) माळीपेठ (मेहकर ) येथील श्री.विश्वनाथ जावळे यांच्या घरांचे बांधकाम करत असताना विष्णु देवतेची ही मुर्ती तीस -पस्तीस वर्षापुर्वी त्यांच्या परिवारास मिळाली. मुर्ती ची आयुधे क्रमाने पाहता, श्री विष्णु चे ‘जनार्दन ‘ हे रुप आहे. मुर्ती प्रसन्न,विलोभनीय आहे वाहन गरुड,पत्नी श्रीदेवी व आयुध पुरुष सह येथे विष्णु देवता विराजमान […]

शरभ शिल्पामागील संकल्पना

शरभ शिल्पामागील संकल्पना भगवान शंकराने धारण केलेले काल्पनिक पशूचे रूप म्हणजे शरभ होय या शरभ संकल्पनेबद्दल अनेक कथा ऐकविल्या जातात . शंकराचा निःसीम भक्त असलेल्या हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर नृसिंह उतला – मातला . त्याने लोकांना उपद्रव द्यायला सुरुवात केली . शेवटी त्रस्त झालेल्या लोकांनी स्वतःच्या संरक्षणार्थ भगवान शंकराची प्रार्थना सुरू केली . ती ऐकून शंकराने […]

लढाई निदर्शक वीरगळ!!!

लढाई निदर्शक वीरगळ!!! प्राचीन काळी राजेशाही होती. त्यामुळे साम्राज्यविस्तार, राज्यरक्षण, परचक्र या कारणांतून लढायांना तोंड फुटत असे. लढाई हा प्राचीन व मध्ययुगीन जीवनाचा स्थायीभाव असल्यामुळे सातत्याने लढाया होत असत. दोन्ही बाजूच्या लष्करातील बरेचसे शूर पराक्रमी वीर धारातीर्थी पडत असत. ज्या ज्या गावातील, राज्यातील जे वीर धारातीर्थी पडत असत, प्रस्तुत त्या गावी त्यांची स्मारकशिळा उभी केली […]

जोतेदार | जोतिबा आणि एकविरा | यमाई

जोतेदार जोतेदार या नव्या जमीनदार जातीचा उगम इंग्रज काळात झाला होता. ह्या जोतेदार लोकांकडे जमिनी असतं ते अन्य शेतकऱ्यांकडून ती जमीन उपयोगात आणत. प्राचीन काळी सर्व जमीन गणाच्या मालकीची असे. गणातील राजे ही जमीन कृषी दासाकडून उपयोगात आणित. पाली साहित्यात शुद्धोदनाच्या शेतावर हजार कृषी दास काम करताना दिसतात. वप्प मंगल सणाला च हे राजे विधीपूरता […]

मल्लिकार्जुन | यज्ञवराह

प्रत्येक मंदिर एक प्रसंग समोर आणतं.कोण्या उत्सवकाळात इथे जमलेली भाविकांची मांदियाळी.यज्ञवेदितून उठलेली धुम्रवलयांकित आवर्तनं.या मल्लिकार्जुनाच्या शेजारी असलेल्या पुष्करणीच्या काठावर रंगलेल्या गप्पा.इथल्या देवकोष्टकांमध्ये कोण्या शुभरात्री सजलेले दिवे.भक्तीभावाची गोपुरे अभिमानाने मिरविणारा हजार एक वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेला सभामंडप.यादव सम्राटाची दर्शनासाठी येणारी राजस्वारी. इथल्या मैथुनशिल्पांकडे पाहून कदाचित अलगदपणे लाजलेली मंडळी आणि त्याच शिल्पांच्या शिल्पकारांची न दमता स्तुती करणारे कलाकार.वराहमंडपात […]